Ad will apear here
Next
शिवराम
 छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे. त्यांचे कार्यकर्तुत्व व गुण आजही आदर्श ठरतात. परकीयांच्या राज्यात हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवरायांनी पाहिले आणि ते साध्यही केले. हाच धागा अॅड. दादासाहेब राजेशिर्के यांना डॉ. रामचंद्र महाराज पारनेकर यांच्या कार्यात आढळला.

त्यातून त्यांनी शिवराम या पुस्तकातून शिवाजी महाराज आणि रामचंद्र महाराज म्हणजेच जीवनसम्राट यांच्यातील साम्य वाचकांपुढे मांडले आहे. राजकीय गुलामगिरीतून जनतेत आलेली मरगळ दूर करून दोघांनीही स्वधर्माची शिकवण देऊन मानव जातीचा चेहरामोहरा बदलून टाकला, असे यात म्हटले आहे.

या दोघांच्या गौरवगाथेत राष्ट्रीय, सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक व अगदी कौटुंबिक अंगाने त्यांचे जीवनचरित्र वर्णन केले आहे. दोघांच्या जीवनातील पूर्णवाद त्यांनी स्पष्ट केला आहे.





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZLUBA
Similar Posts
शिवराम छत्रपती शिवराय आणि डॉ. रामचंद्र महाराज पारनेकर यांच्या कर्तुत्वाचा, जीवनकलेचा समांतर वाटणारा आलेख अॅड. दादासाहेब राजशिर्के यांनी या पुस्तकात मांडला आहे. या दोघांच्याही काळात  आणि परिस्थितीत महदंतर आहे. क्षेत्रही वेगळे. मात्र, या दोन विभूतींनी मानवजातीचा चेहरा मोहरा बदलून टाकला. राष्ट्रीय, सामाजिक,
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ बाळाजी बाजीराव उर्फ थोरले नानासाहेब पेशवे यांचे धाकटे चुलतबंधू व त्यांना कायम साथ दिलेले सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब यांची आठवण फक्त एकाच घटनेवरून येते ती म्हणजे पानिपतची लढाई. हि लढाई 'भाऊं'मुळे मराठे हरले असा समज आजही आहे. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे सांगत कौस्तुभ कस्तुरे यांनी 'सकलराजकार्यधुरंदर
असा हा राजहंस 'राजहंस' नावातच एक अदब, ऐश्वर्य जाणवते. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांनी या नावाचे सार्थक केले. संगीत नाट्यभूमीवर त्यांनी इतिहास रचला. मात्र या राजहंसला साथ देणारा दुसरा एक राजहंस होता, हे कित्येकांना माहिती नाही. बालगंधर्वांवर अपारंपार प्रेम करणारे त्यांचे कनिष्ठ बंधू म्हणजे व्यंकटेश श्रीपाद
मधुमेह विरुद्ध आपण मधुमेह म्हणजेच डायबेटीसची रुग्णसंख्या भारतात सातत्याने वाढत आहे. मधुमेह हा हृदयरोगासारख्या अन्य आजारांनाही निमंत्रण देत असतो. म्हणून हा आजार टाळणे आवश्यक असते. आहार व जीवनशैलीतील बदलांमुळे ते शक्य होते. याविषयीची माहिती डॉ. अश्विन सावंत यांनी 'मधुमेह विरुद्ध आपण' या पुस्तकातून दिली आहे. भारतातील अतिपोषण

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language